Kharghar Tragedy: तहानेने जीव कासावीस, नळांमधून गरम पाणी; टँकरभोवती उसळलेल्या गर्दीने श्रीसेवकांचा जीव घुसमटला
Maharashtra Bhushan Award Ceremony | खारघरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र भूषण सोहळ्याला १३ जणांच्या मृत्यूने गालबोट लागले. पिण्याच्या पाण्यासाठी झालेली गर्दी श्रीसेवकांच्या मृत्यूचे कारण ठरली.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/TrPDxy0
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/TrPDxy0
Post a Comment