साईभक्तांसाठी मोठी बातमी, अखेर रंगपंचमीची रथयात्रा निघणारच
भक्तांची नाराजी लक्षात घेत जिल्हाधिकाऱ्यांनी रथयात्रेला परवानगी दिली आहे. आता २२ मार्चला सायंकाळी ५ वाजता शिर्डीतून रथयात्रा काढण्यात येणार आहे. यासाठी प्रशासन सहकार्य करणार असून पोलिसांचा वाढीव बंदोबस्तही तैनात करण्यात येणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचे कारण सांगत शिर्डीत रंगपचंमीनिमित्त काढण्यात येणारी रथ यात्रा रद्द करण्यात आली होती. यामुळे भक्त नाराज झाले आहेत.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/Hkcj1bK
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/Hkcj1bK
Post a Comment