Nana Patole: राष्ट्रवादीने अनेक ठिकाणी आमच्या पाठीत खंजीर खुपसला, म्हणून...; नाना पटोलेंचा हल्लाबोल
भंडारा जिल्हा परिषद निवडणुकीतील प्रयोगानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर टीकास्त्र सोडले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अनेक ठिकाणी आमच्या पाठीत खंजीर खुपसला आहे, असे वक्तव्य नाना पटोले यांनी केले आहे. भंडारा आणि गोंदिया या दोन जिल्ह्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काँग्रेसची साथ सोडत भाजपशी जवळीक केली. मात्र भंडारा जिल्ह्यात नाना पटोले यांनीही भाजपमधील एक गट फोडला.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/ovx6l3h
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/ovx6l3h
Post a Comment