मिरची उत्पादनात ४० टक्के घट; फुलकिड्याच्या अतिक्रमणाने विदर्भातील शेतकरी संकटात
फुलकिड्याच्या प्रादुर्भावामुळे विदर्भातील मिरचीच्या सरासरी उत्पादनात ४० टक्क्यांची घट नोंदविण्यात आली आहे. एकरी तीन लाखांचा लागवड खर्च निघणार इततकेही उत्पादन होत नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. तर दुसरीकडे उत्पादनात घट झाल्याने खुल्या बाजारात लाल मिरचीचे दर वाढले आहेत.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/RN3MkE1
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/RN3MkE1
Post a Comment