Header Ads

ad

corona restrictions: केडीएमसीतील करोना निर्बंधांना मनसेचा विरोध; आमदार राजू पाटील यांनी केली 'ही' मागणी

कल्याण आणि डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील करोना प्रतिबंधक निर्बंध हटवावेत अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजू पाटील यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेश नार्वेकर यांच्याकडे केली आहे. डोंबिवली, कल्याण ही शहरे मुंबई लगत असताना व नियमात बसून सुध्दा निर्बंध शिथिल करण्यात आले नाहीत. या दोन्ही शहरांमध्ये लसीकरण योग्य प्रमाणात झालेले आहे, असे ही मागणी करताना आमदार पाटील यांनी म्हटले आहे.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/bslxWk3

No comments