Header Ads

ad

'राज्य चालवताय, का हजामत करताय?'; राजू शेट्टी यांचा सरकारवर घणाघात

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी हे महाविकासआघाडीतून बाहेर पडले आहेत.आता राज्य सरकारच्या विरोधात वेगवेगळ्या माध्यमातून आंदोलनात उतरण्याची तयारी राजू शेट्टी यांनी सुरू केली आहे. राज्यातल्या शेतकऱ्यांना दिवसा आणि २४ तास वीज मिळावी या मागणीसाठी आपण आग्रही असल्याचे राजू शेट्टी यांनी भिलवडी येथे पत्रकार परिषदेत बोलताना पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/RaitH5y

No comments