प्रचाराचं तंत्र बदललंय, कोणत्याही निवडणुकीसाठी सैन्य तयार ठेवले पाहिजे : जयंत पाटील
"प्रचाराचे तंत्र आता बदलले आहे. आपल्याला कोणत्याही निवडणुकीसाठी आपले सैन्य तयार ठेवले पाहिजे. त्यासाठी बुथ कमिट्यांवर आपल्याला भर द्यावा लागेल. लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक करा, त्यांच्याशी सतत संपर्कात रहा", अशा शब्दात जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/85J1VIb
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/85J1VIb
Post a Comment