काश्मिरी पंडित पुन्हा खोऱ्यात परततील; सरसंघचालकांनी व्यक्त केला विश्वास
काश्मिरी पंडित लवकरच काश्मिरी खोऱ्यात त्यांच्या घरी परतू शकतील. ते पुन्हा कधीही विस्थापित होऊ नयेत, यासाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्याचे काम सुरू आहे, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक मोहन भागवत यांनी रविवारी सांगितले.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/5JyUnYA
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/5JyUnYA
Post a Comment