राज ठाकरेंसाठी खास शेर, हिंदू मुस्लिम एकतेवर भाष्य, मनसेची सभा संपताच जलीलांचा आसूड
भाजपच्या सांगण्यावरुन राज ठाकरेंनी भोंग्याचा मुद्दा काढला. राज ठाकरे आपल्या भाषणात सांगत आहे की भोंग्याबाबत सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आहे, हे मलाही मान्य आहे, मग अंमलबजावणीची जबाबदारी कुणाची होती? २०१४ ते २०१९ पर्यंत भाजपचं सरकार सत्तेत होते, त्यावेळी राज ठाकरे का बोलले नाहीत? असा रोकडा सवालही जलील यांनी विचारला.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/Gi1YF4s
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/Gi1YF4s
Post a Comment