Header Ads

ad

'ज्यांना घरातून बाहेर काढलं, त्यांच्यावर काय बोलू? त्यांची लायकी नाही' ओवेसींची राज ठाकरेंवर टीका

अकबरुद्दीन ओवेसी म्हणाले, "मी कुणालाही उत्तर देण्यासाठी महाराष्ट्रात आलेलो नाही. ज्यांना घरातून बाहेर काढलंय, त्यांच्यावर मी काय बोलू? मी त्यांच्यावर बोलावं, ही त्यांची लायकी नाही. कुणाच्याही भडकावण्याला मुस्लिम समाजातील तरुणांनी बळी पडू नये. आम्ही त्यांना योग्य वेळी उत्तर द्यायला खंबीर आहोत. सिंहाचं काम डरकाळ फोडणं आहे, त्यामुळे तुम्ही कुणाच्या जाळ्यात अडकू नका"

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://maharashtratimes.com/maharashtra/aurangabad/akbaruddin-owaisi-attacked-mns-chief-raj-thackeray-over-his-stand-loudspeaker-remove-from-mosque/articleshow/91521413.cms

No comments