'४ वेळा मुख्यमंत्री, २० वर्ष केंद्रात मंत्री, ५० वर्ष आमदार, एवढ्या वर्षात काय केलं?, नितेश राणेंचा हल्लाबोल
४ वेळा मुख्यमंत्री, जवळपास २० वर्ष केंद्रात मंत्री, पन्नास वर्ष आमदार किंवा खासदार, अनेक संस्थांवर अध्यक्ष तरी पवार साहेब बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या वगैरेवर भाष्य करतात. मग प्रश्न पडतो इतके वर्ष तुम्ही काय केलं? तेव्हा काहीतरी केलं असतं तर लोकांनी तुम्हाला डोक्यावर घेतलं असतं, असं म्हणत निलेश राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/Rwm0osF
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/Rwm0osF
Post a Comment