Header Ads

ad

लातूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस, गोठ्यावर वीज कोसळल्याने गोठा जळून खाक

अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. अनेक ठिकाणी मोठी झाडं उन्मळून पडली. तर शहरात नागरिकांची आणि फेरीवाल्यासह भाजी विक्रेत्यांनी एकच धांदल उडाली.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/LJ5ziNa

No comments