रत्नागिरी शहरावर पाणी टंचाईचे संकट; एक दिवसाआड पाणीपुरवठा, मुख्याधिकाऱ्यांची माहिती
रत्नागिरीला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणातील पाणी साठ्याची स्थिती पाहता आणि मान्सूच्या पावसाच्या आगमनाचा विचार करता रत्नागिरी शहरातील नागरिकांना एका दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्याधिकाऱ्यांनी दिली आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/JMoaCgH
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/JMoaCgH
Post a Comment