भारत द्रविडी आणि आदिवासींचा, ओवेसींचा भाजपसह आरएसएसवर हल्लाबोल
एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी भिवंडीत झालेल्या सभेमध्ये भाजपवर टीका केली. यावेळी त्यांनी नवाब मलिक यांच्या अटकेवरुन देखील प्रश्न उपस्थित केले. संजय राऊत राष्ट्रवादीसाठी महत्त्वाचे झाले का?, असा सवाल देखील त्यांनी केला.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/eKC7jT5
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/eKC7jT5
Post a Comment