साखरेवरील निर्यात बंदीमुळे ग्राहकांना दिलासा, कारखानदार मात्र अस्वस्थ
यंदा देशात प्रथमच विक्रमी म्हणजे जवळजवळ ३९० लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. यामुळे अतिरिक्त साखरेचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता होती. मात्र, तब्बल ९० लाख टन निर्यात आणि ३५ लाख टन इथेनॉल निर्मितीमुळे कारखान्यांना दिलासा मिळाला. साखरेचे दर नियंत्रित राहिले. यंदाही ऊस क्षेत्र अधिक असल्याने पुढील हंगामतही साखरेचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होण्याची चिन्हे आहेत.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2EGTcMe
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2EGTcMe
Post a Comment