'आयसीयू'च रुग्णांच्या मुळावर? मुंबईच्या अग्रवाल रुग्णालयात १०० रुग्ण दगावल्याचा आरोप
भाजपने मुंबई महापालिकेच्या रुग्णालयातील अव्यवस्थेवरून मोठा दावा केला आहे. मुलुंडच्या एम.टी. अग्रवाल रुग्णालायत आयसीयूमध्ये पुरेसे डॉक्टर नसल्याने १०० हून अधिक रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप भाजपने केला आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/rMVe0EQ
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/rMVe0EQ
Post a Comment