लष्कराच्या मदतीने पावसाळ्याची लढाई; आपत्कालीन परिस्थितीसाठी मुंबईत ५०० जवानांची फौज
नालेसफाई आणि सज्जतेचे कितीही दावे केले तरी दरवर्षीचा पावसाळा हा मुंबईकरांसाठी धास्तीचा असतो. याच पार्श्वभूमीवर महापालिकेने यंदा अधिक सतर्कता बाळगली असून आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास बचावकार्यासाठी अग्निशमन दल, पोलिस यंत्रणा, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकासह लष्कराच्या ५०० जवानांची फौज तैनात ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे तातडीची मदत मिळण्यात होणारा विलंब टाळता येऊ शकेल.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/r2kKZAo
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/r2kKZAo
Post a Comment