करोना केंद्रे बंद करण्याचा पवित्रा, मुंबई महापालिकेचा निर्णय
करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. पण ती फार नाहीए. जूनमध्ये चौथी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पण ही चौथी लाटही गंभीर स्वरुपाची नसेल, असा अंदाज वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. यामुळे आता मुंबई महापालिकेने मोठा निर्णय घेतला आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/wEum40H
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/wEum40H
Post a Comment