'ओबीसींच्या नावावर राजकीय पोळी भाजण्यापेक्षा...'; मंत्री गुलाबराव पाटील यांचा भाजपवर प्रहार
शिवसेनेचे नेते आणि राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावरून भारतीय जनता पक्षावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. भाजप हा ओबीसींच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर आंदोलन करत असून या माध्यमातून तो ओबीसींच्या नावावर आपली राजकीय पोळी भाजून घेत आहे, अशी टीका मंत्री गुलाबराव पाटील यांनी केली आहे. ते जळगावात बोलत होते.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/D5jnV8R
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/D5jnV8R
Post a Comment