दहावीत शिकणाऱ्या मुलाचे अपहरण; केली तब्बल ४ कोटींची मागणी, पण घडले असे की...
जालन्यात इयत्ता दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचे अपहरण केल्याची घटना घडल्याने व्यापारी वर्गात खळबळ माजली. स्वयंम असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. या अपहरणकर्त्यांनी स्वयमच्या पालकांकडे तब्बल ४ कोटी रुपयांची खंडणी मागितली. परीक्षेची वेळ संपूनही स्वयम घरी न आल्याने त्याच्या कुटुंबीयांनी कारचालकाला फोन करून विचारणा केली असता अपहरण कर्त्याने चार कोटी आणून द्या, तरच मुलाला घेऊन जा असं म्हटल्याचे कारचालकाने सांगितले.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/rwui1VB
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/rwui1VB
Post a Comment