धक्कादायक! पर्यटक असल्याची बतावणी करत रिक्षा चालकांना गुंगीचे औषध दिले, पुढे घडले ते...
रिक्षाचालक आशीष संजय किडये (वय २९, रा. धनजी नाका रत्नागिरी) हा स्वतःची रिक्षा घेऊन सकाळी आठच्या सुमारास श्रीक्षेत्र गणपतीपुळे येथे कोल्हापूर येथील तीन पर्यटकांना घेऊन गेला होता. दुपार पर्यंत तो परत आला नाही. त्याचे वडील त्याला फोन करत होते. पण तो फोन उचलत नव्हता. दुपारी आशीषला मारहाण व गुंगीचे औषध देऊन बेशुद्धावस्थेत रिक्षासह पटवणे येथे आणून सोडल्याचे समजतले.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/XqYQSA9
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/XqYQSA9
Post a Comment