लग्नानंतर म्हणे नवरी पसंत नाही; मुंबईच्या वऱ्हाडाला बेदम मारहाण; गाडीही फोडली
औरंगाबादमध्ये एक विचित्र किस्सा समोर आला आहे. येथे लग्न झाल्यावर नवरी पसंत नसल्याचे नवरदेवाने सांगताच चिडलेल्या नवरीच्या नातेवाईकांनी मुंबईच्या वऱ्हाडाला चांगला चोप देत वाहनांची तोडफोड केली आहे. त्यामुळे फुटलेली वाहने घेऊन नवरीवीनाच वऱ्हाड परतलं आहे
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/FN9Kfni
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/FN9Kfni
Post a Comment