सदाभाऊ खोत यांच्यावर राजू शेट्टींची टीका; म्हणाले, 'ते शेतकरी नेते आहेत का माहीत नाही'
राज्यातील साखर कारखान्यांमध्ये ऊस शिल्लक नसल्याने सर्व कारखाने बंद करण्यात आले आहेत, असे साखर आयुक्त शेखर गायकवाड हे सांगत आहेत. ऊस शिल्लक नाही ही बाब चांगलीच आहे. त्याबाबत आम्ही माहिती घेऊ. पण ऊस शिल्लक राहिल्यास तो साखर आयुक्तालयात आणून पेटवू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना दिला.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/m34nxew
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/m34nxew
Post a Comment