बंडखोरांनो तुम्हाला भाजपसोबत जावं लागेल, नीलम गोऱ्हे बोलल्या तीच भीती मुख्यमंत्र्यांकडून व्यक्त
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेना पक्षात आणखी पडझड होऊ नये यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नगरसेवकांशी संवाद साधला. यानंतरची शिवसेनेची पावलं कशी असतील, याबाबत नगरसेवकांना मार्गदर्शन केलं. आजच्या मार्गदर्शनावेळीही उद्धव ठाकरे भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. ज्या मातोश्रीला तुम्ही मंदिर मानता, त्याच मातोश्रीवर, ठाकरे कुटुंबावर ज्या भाजपने यथेच्छ चिखलफेक केली, त्यांच्याबरोबर तुम्हाला जायचं आहे का? असा खडा सवाल त्यांनी उपस्थित केला.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/xWroIvH
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/xWroIvH
Post a Comment