Header Ads

ad

सांगली आत्महत्या प्रकरण : आत्महत्येस प्रवृत्त केलं, २५ जणांवर गुन्हा दाखल, ११ जण पोलिसांच्या ताब्यात

सोमवारी सायंकाळी सांगलीतील मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथे सख्या भावंडांनी कुटुंबियांसह आत्महत्या केली. एकूण ९ जणांनी सामूहिक आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी अवैध सावकारी आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्यामुळे तब्बल २५ जणांवर मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर जवळपास ११ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/7XRP6lm

No comments