पावसाचा धुमाकूळ! अकोल्यात वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू; कोळंबीमध्ये २ युवक थोडक्यात बचावले
अकोलासह जिल्ह्यात अनेक भागात आज रविवारी सायंकाळी मुसळधार पाऊस झाला आहे. पावसामुळे ग्रामीण भागात प्रचंड नुकसान झाले आहे. तर अकोला तालुक्यातील बोरगाव मंजू भागातील मजलापूर दापुरामध्ये शेतात वीज पडून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. तर दूसरीकड पातूर कोळंबीजवळ दोन युवक वाहून जाण्यापासून थोडक्यात बचावले असून त्यांची दुचाकी वाहून गेली.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/AiNSsQq
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/AiNSsQq
Post a Comment