Header Ads

ad

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे वक्तव्य खटकले; दानवे यांचे जोरदार टीकास्त्र

औरंगाबादच्या पाणीप्रश्नावर विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मनपा आयुक्त अस्तिक कुमार पांडेय, हे तीन आयएएस दर्जाचे अधिकारी काम करत असताना यामध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा झाली आहे. नागरिकही हळूहळू समाधानी होताना दिसत आहे. औरंगाबाद प्रमाणेच सोलापूर आणि धुळे देखील पाणी प्रश्न आहे. परंतु, येथे भाजपचे महापौर असल्याने राज्यपालांनी यावर मुद्दामून बोलणे म्हणजे राजकारण करणे आहे, असे दानवेंनी म्हटले आहे.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/Zjm5QML

No comments