मद्यधुंद मित्रांमध्ये राडा; वेळीच रिव्हॉल्व्हर लॉक झाल्याने अनर्थ टळला
शनिवारी मध्यरात्री बारा वाजेच्या सुमारास जालनारोडवरील हॉटेल रामगिरी येथे पाच तरुणांमध्ये वाद झाला. हा वाद विकोपाला गेला. पाचजण हे आपसात मारहाण करीत होते. त्यांची एकमेकांना दगडाने मारहाण सुरू होती. दरम्यान, निलेश देहाडे याने स्वतःजवळ असलेली विना परवाना रिव्हॉल्व्हर समोरील आरोपीवर रोखली आणि फायरिंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र ती रिव्हॉल्व्हर लॉक झाली.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/Nu0Hzam
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/Nu0Hzam
Post a Comment