राज्यसभा, विधान परिषद संपताच पुन्हा धुराळा उडणार, मुंबईसह १४ महापालिकांची रणधुमाळी लवकरच
वार्ड पुनर्रचना आणि आरक्षण सोडत, मतदारांच्या याद्या प्रसिद्ध करणे आणि निवडणुकांच्या तारखा जाहीर करणे असे तीन टप्पे असतात. त्यापैकी वार्ड पुनर्रचना आणि आरक्षण सोडतीचा कार्यक्रम पूर्ण झाला आहे. त्यामुळं निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/P87Gnfi
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/P87Gnfi
Post a Comment