२८ रुपयांसाठी रिक्षाचा पाठलाग केला अन् जीव गमावला; आता तरुणाच्या कुटुंबीयांना मिळणार ४३ लाख
रिक्षाच्या २८ रुपयांसाठी पाठलाग करणाऱ्या तरुणाचा अपघातात मृत्यू झाला होता. २०१६ साली ही घटना घडली होती. अखेर या प्रकरणी तरुणाच्या कुटुंबियांना सात वर्षांनी न्याय मिळणार आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/Ev4oT8n
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/Ev4oT8n
Post a Comment