Header Ads

ad

तीन आठवड्यानंतरही मंत्रीमंडळ दोघांचेच; विस्तार लांबल्याने राज्याचा गाडा थांबला

शिवसेनेत बंडखोरी करून एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची; तर भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन तीन आठवडे उलटल्यानंतरही मंत्रीमंडळाचा विस्तार लांबल्याने राज्याच्या प्रशासकीय गाड्याला जवळपास खीळ बसली आहे.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3jfNuQt

No comments