उद्या रस्त्यावर दिसले तर त्यांना हात जोडून विचारा, गद्दार का झालात? ; आदित्य ठाकरेंचे आवाहन
aaditya thackeray got a good response : शिवसेनेचे नेते आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी औरंगाबादेतील शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी औरंगाबादचे नामकरण केल्याचा आपल्याला अभिमान असल्याचे सांगितले. तसेच यावेळी त्यांनी बंडखोरीवरही भाष्य केले. उद्या रस्त्यावर दिसले तर त्यांना हात जोडून विचार गद्दार का झालात? , असे आवाहनच आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकांना केले.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/V7I9hef
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/V7I9hef
Post a Comment