Header Ads

ad

'पुरावे असल्याशिवाय ईडीची टाच येत नाही'; चित्रा वाघ यांनी विरोधकांना लगावला टोला

Chitra Wagh Criticizes Opposition Leaders : आदित्य ठाकरे यांना जे बोलायचय ते बोलू शकतात, त्यांचा अधिकार आहे. त्यांचे वडील स्वतः मुख्यमंत्री असताना स्वतः म्हणायचे आमच सरकार पाडून दाखवा. त्यावेळी फडणवीस यांनी सांगितलं होते की, आम्हाला तुमचे सरकार पाडायची गरज नाही, तुमचे सरकार कधी पडेल हे तुम्हाला कळणार देखील नाही आणि त्यांची वाणी सत्य झाली, असे चित्रा वाघ यांनी म्हटले आहे.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/aqwhckf

No comments