Header Ads

ad

जयंत पाटलांच्या चेहऱ्यावर सत्ता गेल्याचं सूतक, मनात पक्ष सोडण्याचीही भावना, पडळकरांनी डिवचलं

क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकोडी यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने वाळव्यात विविध कार्यक्रमांच्या उद्घाटनाचा कार्यक्रम संपन्न झाला. या सोहळ्यासाठी आयोजित समारंभाला भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह माजी मंत्री सदाभाऊ खोत व सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील, तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना गोपीचंद पडळकरांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी मंत्री जयंत पाटील यांच्यावर सडकून टीका केली.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/oqGe6y2

No comments