Header Ads

ad

बंडखोर आमदारांबाबत शरद पवार यांचे मोठे विधान, म्हणाले, 'ते सभागृहात आल्यानंतर...'

शिवसेनच्या बंडखोर आमदारांबाबत शरद पवार यांनी मोठे विधान केले आहे. सभागृहात गेल्यानंतर हे सगळे विचारवंत काय करणार आहे. त्याच्यावर अवलंबून आहे. पण अस बोलल जात आहे की जे गेले ते परत आल्यानंतर सभागृहात बसल्यानंतर त्यांचा मतपरिवर्तन झालेला बघायला मिळेल. असा विश्वास काही लोकांना आहे. मला असा विश्वास नाही. असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/jbSlgDT

No comments