राज्यात पावसाचा हाहाकार; आत्तापर्यंत ७६ जणांनी गमावला जीव, हवामान खात्याने दिला 'हा' इशारा
राज्यात मान्सूनचे आगमन उशिराने झाले असले तरी गेल्या काही दिवसांत बहुसंख्य भागांमध्ये पावसाने कहर करायला सुरुवात केली आहे. राज्यभरात पावसामुळे आत्तापर्यंत ७६ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. यापैकी नऊ जणांचा मृत्यू गेल्या २४ तासांत झाला आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/sGzRH2n
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/sGzRH2n
Post a Comment