Header Ads

ad

सत्तांतर होताच रेल्वेमार्गांवरील १० पुलांच्या पुनर्बांधणीचा मार्ग मोकळा; ११६.३० कोटी रुपये खर्च अपेक्षित

मुंबईकरांकडून रोजच्या प्रवासात वापरले जाणारे पादचारी पूल आता सुरक्षित करण्यासाठी मध्य रेल्वे आणि मुंबई महापालिका यांनी आयुर्मान पूर्ण झालेल्या पुलांच्या पुनर्बांधणीचा निर्णय घेतला आहे.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/Jsba56N

No comments