ऐकावं ते नवलच! चंद्रपुरात पूर; चोहीकडे पाणीच पाणी; पण एक विहीर अचानक झाली रिकामी
Water In Well Suddenly Vanished: चंद्रपूर जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. चोहीकडे पाणीच पाणी आहे. कोरड पडलेल्या विहीरी काठोकाठ भरल्या आहेत, असे असतांना जिल्ह्यातील एका विहीरीतील पाणी मात्र गायब झाले आहे. या अजब प्रकाराने सारेच चक्रावले आहे. या अजब प्रकाराचा व्हिडिओ, फोटो व्हियरल झाले आहेत.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/B4RA67G
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/B4RA67G
Post a Comment