शिंदे गटातील त्या वाचाळवीर आमदाराचे काय होणार?; सुप्रिया सुळे पंतप्रधान मोदींकडेच करणार तक्रार
MP Supriya Sule : केंद्रात सत्ता आल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेकदा म्हणत होते की, ना खाऊंगा ना खाने दूंगा. मात्र त्यांच्याच सरकारमधील एका मंत्र्याचे नाव घेऊन एखादा आमदार बोलत असेल तर हे देशाच्या हिताचे नाही तसेच यामुळे पंतप्रधानांचे नावही खराब होत आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या आणि लोकसभेतील खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/hHciRvp
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/hHciRvp
Post a Comment