दुर्दैवी! शेतकरी पिकाला पाणी द्यायला गेला, त्याने विजेचा पंप सुरू केला आणि होत्याचे नव्हते झाले
A farmer died due to electric shock : उपलब्ध साधनाचा वापर करून शेतातील पिक वाचविण्यासाठी शेतकरी धडपड करत आहेत. परंतु वेळेवर वीज उपलब्ध होत नसल्यामुळे ज्यावेळेला विज असेल त्यावेळेला शेतकरी सुकत असलेले पिके वाचवण्यासाठी विजपंपाचा वापर करत आहेत. मात्र घाई गडबडीत मोटार चालू करण्यासाठी गेल्यावर अपघात होतात असाच प्रकार सावरगाव येथे घडला आहे.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/IYmN4Uv
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/IYmN4Uv
Post a Comment