Header Ads

ad

दुर्दैवी घटना! पुलावरून वेगाने पाणी वाहत होते, तरी बाइक नेली; २ तरुण गेले वाहून

Two youths were washed away : पुराच्या पाण्यात दोन तरुण वाहून गेल्यामुळे मालेगावात हळहळ व्यक्त होत आहे. या दुर्घटनेला नागरिकांनी प्रशासनाला जबाबदार धरले आहे. मोसम नदीच्या परिसरात थोडा जरी पाऊस पडला तरी देखील हा पूल पाण्याखाली जातो. याचे कारण म्हणजे या पुलाची उंचीच खूप कमी आहे. ही स्थिती असल्यामुळे प्रशासनाने पाऊस पडल्यानंतर हा पूल वाहतुकीसाठी बंद करायला हवा होता, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/vu1mf3q

No comments