सध्या दिल्ली दरबारी अनेकजण झुकत आहेत; आदित्य ठाकरे यांचा नाव न घेता मुख्यमंत्र्यांना टोला
Aaditya Thackeray vs Eknath Shinde : महाड येथे झालेल्या सभेत आदित्य ठाकरे बंडखोरांवर तुफान बरसले. ऐवढी वर्षे ज्यांना संभाळलं, सर्व काही दिलं, तरी यांनी पाठीत खंजीर खुपसला. तुम्ही गेलात तिथे आनंदीत रहा, आमच्या मनात राग द्वेष नाही. लोकांनी या पूर्वीही अशा उड्या टाकलेल्या आहे. पण तुमच्यात थोडी लाज उरली असेल तर आमदारकीचा राजीनामा द्या, निवडणुकीला सामोरे जा, असं आव्हान आदित्य ठाकरे यांनी बंडखोरांना दिलं.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/KyvTNUE
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/KyvTNUE
Post a Comment