Header Ads

ad

हा भ्याड हल्ला, ही मर्दानगी नाही; सामंतांच्या गाडीवरील हल्ल्यानंतर मुख्यमंत्र्यांचा निशाणा

Cm Eknath Shinde reacts : गुन्हा झाल्यावर पोलिसांना कारवाई करा म्हणून सांगवे लागत नाही. जे कोणी चिथावणीखोर भाषण करत असेल तर पोलीस कारवाई करतीलच. कोणी असे वक्तव्य केले असेल तर पोलीस तपासून त्यांच्या विरोधात कारवाई करतील. कायदा आणि सुव्यवस्था पोलीस पाहतील. प्रक्षोभक भाषण कोणी करत असेल तर पोलीस कारवाई करतील. मला राज्यात शांतता हवी आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/MBKUc0z

No comments