Header Ads

ad

पृथ्वीराज चव्हाणांवर काँग्रेस हायकमांड कारवाई करणार? नाना पटोले स्पष्टच बोलले

Prithviraj Chavan : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज पुण्यातल्या मनाचा पहिला कसबा गणपतीच दर्शन यावेल्स त्यांनी विविध विषयांवर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. करोना महामारीत आमची संस्कृती आमचं धर्म यापासून आपण दूर झालो होतो. आता करोना मुक्त झाल्यानंतर आपण उत्साहात गणेशोत्सव साजरा करत आहोत. या सणात सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा महागाई आहे, असं नाना पटोले म्हणाले.

from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/jPbcsIx

No comments