भाजपच्या 'त्या' जाहिरातीमुळं वादाची ठिणगी; दोन समाजांत तेढ निर्माण होत असल्याचा आरोप
भाजपने गणेशोत्सवानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी बेस्ट बसवर प्रसिद्ध केलेल्या जाहिरातींवरून वाद निर्माण झाला आहे. 'आपले सरकार आले, हिंदू सणांवरचे विघ्न टळले' या आशयाची ही जाहिरात आहे.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/fhZwJGE
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/fhZwJGE
Post a Comment