ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये भाजप-राष्ट्रवादीचा ठसा, तर शिवसेना, काँग्रेसला फटका
राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल सोमवारी जाहीर झाला. या निवडणुकीत भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला आहे. पक्षाच्या चिन्हावर या निवडणुका लढल्या जात नसल्याने, या दाव्या-प्रतिदाव्यांमधील तथ्य शोधणे कठीण असले, तरी या निकालांचा एकूण कल हा भाजप; तसेच राष्ट्रवादी काँग्रेसकडे झुकल्याचे दिसते;
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/PSxbFZB
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/PSxbFZB
Post a Comment