भारतात चित्ता परतला, मुंबईत पण येणार?; अडीच वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता
भारतातून नामशेष झालेल्या चित्त्यांना मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात नव्याने स्थान मिळाले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही चित्ता यावे, या मागणीने उचल खाल्ली आहे. मुंबईतील भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात (राणी बाग) आधीपासून चित्ता आणण्याची योजना हाती घेतली आहे.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/7j6EZVl
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/7j6EZVl
Post a Comment