उद्यापासून हॅलो नाही, तर वंदे मातरम, सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी अध्यादेश निघाला
Vande Mataram : रविवारी वर्धा येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या कार्यक्रमाचा शुभारंभ होणार आहे. हे परिपत्रक शासकीय, निमशासकीय, स्थानिक नागरी संस्था, अनुदानित शाळा, महाविद्यालये आणि इतर आस्थापनांना लागू असणार आहे. 'हॅलो' हा अर्थहीन शब्द आहे असे परिपत्रकात म्हटले आहे. त्याऐवजी फोनवरील संभाषण आणि वैयक्तिक संभाषण वंदे मातरमने सुरू केले तर ते अनुकूल वातावरण तयार करण्यास आणि सकारात्मक ऊर्जा देण्यास मदत करेल, असेही म्हटले आहे.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/7LEwCBu
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/7LEwCBu
Post a Comment