Header Ads

ad

रद्द झाली ती परीक्षा, फोन ठेव... ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांची ऑडियो क्लिप व्हायरल

राज्यभरातील जिल्हा परिषदेच्या तब्बल १३ हजार जागांसाठी भरती न झाल्याने अनेक उमेदवार हवालदिल झाले असून, नैराश्यामुळे ते मानसिक तणावाखाली आहेत. या जागांसाठी २०१९ नंतर भरती न झाल्याने हजारो विद्यार्थ्यांचे अर्ज प्रतिक्षेत आहेत. त्यामुळे ही परीक्षा होऊन भरती लवकरात लवकर करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे.

from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/OPuVQG4

No comments