चंद्रकांत पाटलांनी पाच-दहा वर्षे कशाला, आत्ताच निवृत्ती घ्यावी: एकनाथ खडसे
Maharashtra Politics | चंद्रकांत पाटील यांचा पिंड राजकारणी नाही, ते विद्यार्थी परिषदेचे काम करीत होते. त्यांचा राजकारणाशी फारसा संबंध नव्हता. गेल्या काळात पक्षाने त्यांच्यावर मोठ्या जबाबदाऱ्या दिल्या; मात्र आता पक्षातले वातावरण त्यांना आवडत नसावे, या वातावरणात पुढच्या काळात राजकारण अवघड आहे असे वाटल्याने राजकारणापासून वेगळे होण्याचा विचार त्यांच्या मनात आला असेल
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/LWoTeMJ
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/LWoTeMJ
Post a Comment